Maharashtra Rain Update : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात 29 ते 31 ऑक्टोबर दरम्यान पाऊस, सविस्तर वाचा

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: October 28, 2024
Maharashtra Rain Update : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात 29 ते 31 ऑक्टोबर दरम्यान पाऊस, सविस्तर वाचा
— Maharashtra Rain Update

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात 29 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रातून पाऊस कमी झाल्यानंतरही, हवामानशास्त्रज्ञ के.एस. होसाळीकर यांनी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये २९ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबरदरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

ऑक्टोबरच्या पहिल्या आणि दुस-या आठवड्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. हा ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा असून या आठवड्यात 29 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या तीन दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने हलका ते मध्यम पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. .

29 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, रायगड, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात पावसामुळे पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यांसाठी कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.

30 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अहिल्यानगर, पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, धाराशिव आणि यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली येथे पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित जिल्ह्यात कोणताही इशारा नाही. तसेच 31 ऑक्टोबर रोजी विदर्भातील केवळ यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून अन्य जिल्ह्यांमध्ये कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.

Umesh Gore
Writer

उमेश गोरे हे Goresarkar.in चे संस्थापक, लेखक आणि संपादक आहेत. ते केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध सरकारी योजना, शेतीविषयक योजना, कृषी धोरणे, शेतकरी कल्याण, शिक्षण, शिष्यवृत्ती, सरकारी भरती आणि जनहिताच्या विषयांवर संशोधनाधारित माहिती मराठी भाषेत प्रकाशित करतात. प्रत्येक लेख तयार करताना अधिकृत सरकारी संकेतस्थळे, शासन निर्णय (GR), अधिसूचना, विभागीय परिपत्रके आणि संबंधित अधिकृत स्रोतांचा संदर्भ घेऊन माहितीची पडताळणी केली जाते. वाचकांना अर्ज प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, लाभ, अंतिम मुदत आणि महत्त्वाच्या अटी सोप्या व समजण्यास सुलभ भाषेत उपलब्ध करून देण्यावर त्यांचा भर असतो. Goresarkar.in चा उद्देश महाराष्ट्रातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विश्वासार्ह, अद्ययावत आणि उपयुक्त माहिती पोहोचवणे हा आहे. प्रकाशित माहिती वेळोवेळी अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अधिकृत निर्णयामध्ये बदल झाल्यास संबंधित लेख देखील अद्ययावत करण्यात येतात. या संकेतस्थळावरील माहिती ही केवळ जनजागृती आणि मार्गदर्शनाच्या उद्देशाने प्रकाशित केली जाते. कोणत्याही सरकारी योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती, नियम आणि अटींची पडताळणी करण्याचा सल्ला दिला जातो.… Read More

Related News
💬 Join WhatsApp